महाराष्ट्र

महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान…

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज (दि.20) मुंबईतील 6 जागांसह राज्यातील 13 मतदारसंघात मतदान सुरु आहे.

हे मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सूरू झाले. दरम्यान, पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

भिवंडी – 48.89 टक्के

धुळे – 48.81 टक्के

दिंडोरी – 57.06 टक्के

कल्याण –  41.70 टक्के

उत्तर मुंबई – 46.91 टक्के

उत्तर मध्य मुंबई –  47.32 टक्के

उत्तर पूर्व मुंबई – 48.67 टक्के

उत्तर पश्चिम मुंबई – 49.79 टक्के

दक्षिण मुंबई – 44.22 टक्के

दक्षिण मध्य मुंबई – 48.26 टक्के

नाशिक – 51.16 टक्के

पालघर –  54.32 टक्के

ठाणे –  45.38 टक्के

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page