मुंबई
-
म्हाडाच्या सोडतीतील ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात…
MUMBIA – ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७)…
Read More » -
महाराष्ट्र बंद बेकायदेशीर; उच्च न्यायालयाचा निर्णय…
मुंबई – बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.…
Read More » -
बदलापूर घटनेनंतर शाळांना नवे नियम लागू…
Maharashtra – शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले असून या उपायोजनांशी…
Read More » -
महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक…
मुंबई – बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच…
Read More » -
गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोल माफी…
मुंबई – राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड…
Read More » -
वर्सोवा बीचवर झोपलेल्या दोघांना कारने चिरडलं…
मुंबई – वर्सोवा बीचवर झोपलेल्या दोघांना एका कारने चिरडल्याची घटना घडली असून, या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे तर, एक…
Read More » -
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय…
विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार १४९ कोटीस मान्यता विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा…
Read More » -
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन…
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज (१० ऑगस्ट) पहाटे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या…
Read More » -
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता…
मुंबई – गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा उपखोऱ्यातील ६२.५७ टीएमसी पाणी बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा उपखोऱ्यात वळविण्यात येणाऱ्या वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास…
Read More » -
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांकडून उपाययोजना…
मुंबई – बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची…
Read More »