मुंबई
-
छत्रपती शिवरायांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही – मंगलप्रभात लोढा…
मुंबई – छत्रपती शिवरायांचे कार्य सगळ्या विश्वात अतुलनीय आहे. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. प्रतापगड येथे झालेल्या कार्यक्रमात मी…
Read More » -
गायरान जमिनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही…
मुंबई – गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने चर्चेअंती घेतला. वन मंत्री…
Read More » -
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…
मुंबई – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत…
Read More » -
मंत्रिमंडळ निर्णय…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार मुंबई – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या…
Read More » -
आता प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड; मुख्यमंत्री शिंदेंनी दिले निर्देश…
मुंबई – राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे; जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण…
Read More » -
अखेर बाबा रामदेव यांनी मागितली माफी…
मुंबई – योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांच्या कपड्यांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याविधानाबाबत त्यांनी माफी मागितली आहे. राज्य महिला आयोगाकडे…
Read More » -
संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला…
मुंबई – राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. तीही ओरिजनल. आम्हाला मुद्रा अभिनय, नाट्याभिनय…
Read More » -
मंत्रालयात महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण…
मुंबई – महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय येथे झाले. यावेळी…
Read More » -
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठी १५३५ उमेदवार पात्र…
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०९ व १७ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२१ संयुक्त…
Read More » -
सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक…
मुंबई – महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने…
Read More »