yuvasutra21
-
महाराष्ट्र
महाराष्ट्र थांबणार नाही, विकास लांबणार नाही – अजित पवार..
mumbai – ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपूरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन,…
Read More » -
kalyan
बनावट फोन पे चा वापर करून फसवणूक करणारे दोघे जेरबंद…
kalyan – बनावट फोन पे चा वापर करून एका किराणा दुकानदाराची फसवणूक करणाऱ्या दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पंकज…
Read More » -
महाराष्ट्र
राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार…
mumbai – उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे आज १० मार्च रोजी राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर…
Read More » -
मुंबई
आम्हाला एक खून माफ करा; रोहिणी खडसेंचे राष्ट्रपतींना पत्र…
mumbai – महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या प्रकरणांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र लिहिलं…
Read More » -
महाराष्ट्र
राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.३ टक्के वाढ अपेक्षित…
mumbai – ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२४-२५’ चा अहवाल विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार…
Read More » -
महाराष्ट्र
आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना – योगेश कदम…
mumbai – राज्यात आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत की फसव्या हे तपासण्यासाठी व भविष्यात टोरेस कंपनीसारखे आर्थिक गुन्हे…
Read More » -
kalyan
रिक्षा चोरणारा सराईत गजाआड…
kalyan – रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलीसांनी अटक करून त्याच्याकडून ४ रिक्षा हस्तगत केल्या आहेत. राजेंद्र जाधव असे…
Read More » -
ठाणे
लाचखोर भूमी अभिलेख उप अधीक्षक, भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात…
thane – भूमि अभिलेख विभागातील एका भूमि अभिलेख उप अधीक्षक आणि भूकरमापक यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५ हजार रुपयांची…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी – मुख्यमंत्री…
mumbai – राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार…
Read More » -
मुंबई
प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ…
mumbai – सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर…
Read More »