yuvasutra21
-
डोंबिवली
प्रियसीची हत्या करणारा प्रियकर गजाआड…
dombivali – प्रियसीची हत्या करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकरास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुभाष भोईर असे याचे…
Read More » -
kalyan
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा!…
kalyan – महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिन कार्यक्रम आज महापालिकेत उत्साह संपन्न झाला. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिका…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात २६ बालविवाह रोखण्यात यश…
mumbai – अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर विवाह सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. परंतु, याच मुहूर्तावर अनेक ठिकाणी बालविवाह होण्याचे प्रकारही…
Read More » -
नवी दिल्ली
जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय…
new delhi – केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या मंत्रीमंडळाच्या…
Read More » -
मुंबई
मुंबई पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती…
mumbai – आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर हे ३० एप्रिल रोजी…
Read More » -
मुंबई
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना ५० लाखांचे अर्थसहाय्य – मुख्यमंत्री…
mumbai – पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ…
Read More » -
महाराष्ट्र
अन्न व नागरी पुरवठा विभागातील विसंगत व कालबाह्य झालेले सर्व जुने आदेश रद्द करा – उपमुख्यमंत्री पवार…
mumbai – राज्यात धान खरेदी, भरडाई, साठवण व वाहतूक प्रक्रियेत होणारे शासनासह शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रक्रियेत सुधारणा…
Read More » -
मुंबई
वांद्रेतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी महत्त्वाचा निर्णय…
mumbai – वांद्रे (पश्चिम) येथील पाली हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे किल्ल्याजवळील…
Read More » -
मुंबई
एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद…
mumbai – परळ आणि प्रभादेवी परिसरास जोडणारा ऐतिहासिक ब्रिटीशकालीन एल्फिस्टन पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल शुक्रवार (२५ एप्रिल)…
Read More » -
मुंबई
जम्मू-काश्मीरमधून ५०० पर्यटक राज्यात दाखल…
mumbai – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500…
Read More »